कविता

…पण उरायचे आहेच पुरून – श्रीपाद भालचंद्र जोशी.

. सारेच पायमातीचेच आहेतलोखंडाचेनाहीच कोणी समजू नकाकृपा करूनवाचवणारा एकचअसेल कोणी टिकवायचा आहे त्यासाठीसार्‍यांचा सार्‍यांवरचा विश्वास टिकवायचा आहेप्रत्येकाचा श्वास न् श्वास…

नाटक – डी.के. शेख 

पाच-पाच वर्षांनंतर बदलतात अभिनेते स्क्रिप्ट बदलते थोडी, थोडे बदलतात संवाद रंगमंच तोच, थोडी रंगरंगोटी बदलते   म्हणावा असा, म्हणावा एवढा  पडत नाही फरक प्रयोगात …

बुद्ध – सुधीर इंगळे

मिरवणुकारॅलीबुद्ध मूर्तींचीस्थापना करूनबुद्ध समजून घेता येईल का ?परित्राण पाठग्रंथांचं पठनबुद्धाचा जयघोषबुद्धाला नमन करूनबुद्ध समजून घेता येईल का ?शुभ्र वस्त्रबोधिवृक्षांची पानंपंचशील…

जिथे तिथे – श्रीपाद भालचंद्र जोशी

कुणालाच कसे सुरक्षितवाटत नाही आहे जिथे तिथे,मारला जातो आहे माणूसचरोज, जिथे तिथे हे कसले पसरले आहे लोण,जिथे तिथे,कोणीही उठतो, जिवावरकुणाच्याही,…

सारा देश हिरवा किंवा भगवा होईपर्यंत..

– डॉ. बापू चंदनशिवे, अहमदनगर ते तुला भोंग्यात आणि हनुमान चालीसात गुंतवतील…दंगलीतही तुलाच पुढं करतील…हिरवा किंवा भगवा झेंडा हातात देतील…तू…

आपापल्या घरची वाट

-आबासाहेब पाटील,मंगसुळी, जि. बेळगाव  चंद्र पाहिजे नव्हं तुला?मग घे की, तोडूनवटाभर चांदण्यापण बांधपदरातइकडं तिकडं काय बघतीसमीच हाय चौकीदार इथंयेताना एखादी…

तथागता

हे तथागता,जनावरी वेशांतली हैवानंउग्रतेच्या तोंडातूनभिरकावताहेत लोकशाहीवर दगडंठेचकाळताहेत बोकांडी बसूनअमानुषपणे…भळभळताहेत निष्पाप देहपडताहेत ढिगांवर ढीग… रक्तांचेसारं काही कसं होतंयलाल लाल लालप्रेयसीच्या ओठांपेक्षाही…