माणसे सुखासाठीआयुष्यभर कण्हतातदु:खच शेवटी माणसालाचविकत घेते म्हणतात ऐश्वर्यामध्येहवी ती शांती,हवे ते समाधान सार्यांनाचमिळतेच असे नाही हौस,चैन,म्हणजेच केवळसुख असतेअसे नाही उभे…
त्यांनी प्रश्नपत्रिकेवर नजर टाकलीकठीण प्रश्न बाजूला ठेवलेसोप्या प्रश्नांना हात लावलाआणि केले पांढर्यावर काळेदंगल शांततेत पार पडावी त्या सहजतेने गंजत चाललेल्याआपल्या…
बाबासाहेबांनी आपल्यासाठी खस्ता खाल्ल्या म्हणूनअभिवादन करण्यासाठी जातो आपण ऐटीतप्रसंगानुरूप अभिवादन करून फायदा नाहीहे का येत नाही आपल्या विचारांच्या दृष्टीत बा…
बेटा…उद्याचा सूर्य तुला बघता यावाम्हणून मी पेटवतोय आजमाझ्यातला सूर्य नित्यनियमानंतू बंडाची भाषा विसरू नकोस हंउद्या तुलाच सांभाळायचीय ही धुराहा क्रांतीचा…