विशिष्ट मर्यादेपलिकडे नामांतराला महत्त्व असत नाही. नामांतर झाल्यानंतरही ते विषय जुनेच प्रश्न घेऊन जातात. नामांतरामुळे सांस्कृतिक, धार्मिक भावना चेतवल्या जातात.…
भारतात आणि एकूणच जागतिकीकरण-खाजगीकरणाच्या प्रक्रियेत कोणत्या लाटा कधी येतील आणि ‘किनारा तुला पामराला’ या कुसुमाग्रजांच्या कवितेतील ओळीला भेदून किनारा पार…
पांढरे हत्ती म्हणजे नोकरशाही, बाबूशाही, नोकरशाहीच्या नावानं तयार झालेली शोषकशाही, जबाबदारीचं तत्त्व नसलेली; पण लोकांसाठीच तयार झालेली यंत्रणा. खालपासून वरपर्यंत…