खास लेख

ओबीसी फॅक्टरचा भडका – श्रीराम पवार

भाजपची इच्छा काहीही असली तरी या निवडणुकीत ओबीसींचा पाठिंबा मिळवताना बिहारमधील जातगणनेनंतरच्या वातावरणानं नवं आव्हान आणलं आहे. काँग्रेसनं जुन्या निवृत्तीवेतन…

!! नाते भीमरायाशी, जयभीम हाच श्‍वास नि ध्यास !! – सतीश कुलकर्णी

बाबासाहेबांच्या विचारस्पर्शामुळे जीवनाला प्रेरणा मिळाली, मरगळ दूर गेली. विचार कसा करावा याचे मार्गदर्शन घडले. नवे जग मिळाले. बाबासाहेब अभ्यासल्यामुळे ज्ञानकक्षा…

शेतकर्‍यांचे हितकरी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर – डॉ. विजयकुमार वावळे

भारतीय अर्थव्यवस्थेचा आणि समाजव्यवस्थेचा शास्त्रशुद्ध अभ्यास फक्त आणि फक्त याच महापुरूषाने केला होता. या महापुरूषाच्या आर्थिक आणि सामाजिक विचारांची अंमलबजावणी…

तरुणांनी बाबासाहेबांना समजून घ्यावे – शेषराव चव्हाण

माझी तरुण पिढीकडून अशी अपेक्षा आहे, की त्यांनी खरे डॉ. आंबेडकर व त्यांचे महान कार्य ज्याला जगाच्या इतिहासात तोड नाही,…

रायपूर महाअधिवेशन : काँग्रेस पक्ष पुन्हा फ्रंटफुटवर खेळेल काय?- सुरेश भटेवरा

जनतेत भाजपच्या विरोधात असंतोष आहे. भारतात सेक्युलर मूल्यांवर विश्‍वास असलेले कोट्यवधी लोक आहेत. कोट्यवधी बेरोजगार तरुणांचे तांडे सर्वत्र हिंडत आहेत.…

‘ठाकरे’संस्थान खालसा? – संजय पवार

सहानुभूतीचे कितीही सर्व्हे आले, तरी मूळ स्वभाव व राजकारण बदलले नाही तर ठाकरे नावाचं जे संस्थान आहे त्यातून आयोगाने ठाकरे…

आता साहित्यिकांची संमेलने कशासाठी व्हावीत…? – यशवंत मनोहर

साहित्यिकांनी अमुक देवीची, अमुक शक्तीची आराधना करावी असे संमेलनाने सांगू नये. माणसांचे सर्व प्रकारचे परावलंबन संपेल, असे भान या संमेलनांनी…

काँग्रेसच्या उदरातून उजव्यांचा जन्म – जयदेव डोळे

नकार व उजवा विचार यांची फार अतूट अशी साथ असते. काहीही नवे, वेगळे, चाकोरीबाह्य करायचे म्हटले, की उजव्यांची कुरकुर सुरू.…

जवाहरलाल नेहरू विरुद्ध नरेंद्र मोदी – शेषराव चव्हाण

नेहरू हे एक स्पष्ट अज्ञेयवादी होते, ज्यांचा असा विश्‍वास होता, की सार्वजनिक जीवनात कोणत्याही प्रकारच्या धार्मिक विधींना स्थान नाही. त्यांनी…

भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन: एका समग्र परिवर्तनाचा प्रारंभ – उत्तम कांबळे

उत्तम कांबळे यांचे दुबईतील भाषण मित्र हो, भारतातच नव्हे, तर जगाच्या पाठीवरही ऐतिहासिक ठरलेल्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा क्रांतिकारक…