मी आतापर्यंत लिहिलेल्या गोरबंजारा समाजाच्या पन्नास समीक्षांचे लिखाण पाहून प्राचार्य सलतान राठोड यांनी आपला अनमोल ‘गोरमाटी’ ग्रंथ समीक्षेसाठी मला पाठवला.…
उत्तम कांबळे हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत आहेत. त्यांच्या एकूणच साहित्याला महाराष्ट्रातील वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभला असून त्यांचे लेखन…
सद्यःस्थितीला भिडस्तपणे सामोरे जात आपल्या लेखणीला धार देत सन्मानाने, स्वाभिमानाने जगण्याची दिशा ठरविणारा साहित्यिक, विचारवंत, लेखक, कवी इतिहास घडवीत असतात.…