माणसे सुखासाठीआयुष्यभर कण्हतातदु:खच शेवटी माणसालाचविकत घेते म्हणतात ऐश्वर्यामध्येहवी ती शांती,हवे ते समाधान सार्यांनाचमिळतेच असे नाही हौस,चैन,म्हणजेच केवळसुख असतेअसे नाही उभे…
. सारेच पायमातीचेच आहेतलोखंडाचेनाहीच कोणी समजू नकाकृपा करूनवाचवणारा एकचअसेल कोणी टिकवायचा आहे त्यासाठीसार्यांचा सार्यांवरचा विश्वास टिकवायचा आहेप्रत्येकाचा श्वास न् श्वास…