भारतीय मुसलमान भाजपच्या राज्यात प्रचंड द्वेषही अनुभवतो आहे. त्याला सर्व क्षेत्रांतून वगळायचेही कार्यक्रम आरंभले आहेत. त्याचे अस्तित्वच मानायचे नाही म्हटल्यावर…
भटके विमुक्त समूहांसाठी आरक्षणाची मागणी लावून धरतानाच समाजात शिक्षणाचा प्रसार, नवे रोजगार मिळविण्यासाठीचा कौशल्यविकास, स्वतंत्र विकास निधी आणि अत्याचारांपासून संरक्षणासाठीचा…
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने धर्मनिरपेक्षता, सर्वसमावेशक राष्ट्रवाद, लोकशाही आणि समाजवाद या चार मूल्यांचा स्वीकार केला आहे. आता मात्र या चारही…
1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले म्हणजे श्रमणसंस्कृतीपासून चालत आलेल्या गणतंत्राला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्याची चळवळ मनुतत्त्ववादाच्या प्रस्थापनेकडे नेण्याचे प्रयत्न झाले; पण…
भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. त्या निमित्ताने भारतीय स्वातंत्र्य चळवळींचा इतिहास, त्यातून निर्माण झालेली स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, धर्मातितता…
भारतीय स्त्रीच्या स्वातंत्र्योत्तर काळातील पंचाहत्तर वर्षांत केलेल्या प्रगतीचा आढावा घेणे आवश्यक आहे. तथाकथित सवर्ण हिंदू स्त्रियांच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व…