#कोणता भारत

शहरांची नावे बदलून काय साधणार? प्रश्‍न सोडवा की

विशिष्ट मर्यादेपलिकडे नामांतराला महत्त्व असत नाही. नामांतर झाल्यानंतरही ते विषय जुनेच प्रश्‍न घेऊन जातात. नामांतरामुळे सांस्कृतिक, धार्मिक भावना चेतवल्या जातात.…

झेडपीच्या गुरुजींमध्ये आली आंधळे, पांगळे होण्याची साथ

आपल्याकडे बारक्या शाळेतल्या बारक्या गुरूजीइतका चतूर प्राणी जगात कुठेही सापडणार नाही. आपल्या स्वार्थासाठी तो अशी काही शक्कल लढवतो, की जगातल्या…