लेख

शोध स्वातंत्र्याचा – बी.जी. वाघ

व्यक्ती आणि समाज यांतील संबंध परस्परविरोधी असतात आणि तेच माणसाचे स्वातंत्र्य निश्‍चित करतात. माणसाला मिळालेले निसर्गदत्त अधिकार व त्यावर समाजाने…

पृथ्वी आणि माणूस – सुधीर फाकटकर

 माणसाचा ‘क्षमाशीलता’ हा सर्वात महत्त्वाचा गुणधर्म आहे. हा गुणधर्म अन्य प्राण्यांमध्ये आढळत नाही. तसेच ‘कृतज्ञता’ हेही एक महत्त्वाचे गुणवैशिष्ट्य सांगितले…

भय, अस्वस्थतेचे पर्व..- भास्कर नाशिककर

जगण्याच्या सर्व आघाड्यांवरील हे अस्वस्थ वर्तमान माणसाच्या जगण्याच्या उमेदीवर घाला घालत आहे. भवितव्याची चिंता, उद्याबाबतची अनिश्‍चितता, खाण्यापिण्याची भ्रांत, आर्टिफिशियल इंटेलिजन्ससह…

राज्यघटना, नोटबंदी आणि न्यायपालिका – देविदास तुळजापूरकर

आज नोटबंदीच्या अंमलबजावणीला सहा वर्षे लोटली आहेत. हे पाऊल उचलताना जी उद्दिष्टे समोर ठेवण्यात आली होती, त्यातील एक काळा पैसा…

हिंदू राष्ट्र संकल्पना? – विमल शेंडे

बहुतेक वेळा लोकप्रतिनिधी, पत्रकार, सामान्य माणसे आणि देशाचे प्रधानमंत्रीसुद्धा ज्यांना भारतीय संविधानाने उच्च पदावर विराजमान केले, ते सुद्धा त्यांच्या भाषणात…

गुजरात-हिमाचल निवडणुका : अन्वयार्थ : अनंत बागाईतकर

भाजपने गुजरातेत सातव्यांदा सत्ता स्थापन केली. याचा खूप गवगवा केला. दुसरीकडे हिमाचल प्रदेशात पराभवाला सामोरे जावे लागले, याची जाहीर वाच्यता…

बहुजनांच्या आदर्शांवर खरेच अजाणतेपणातून वक्तव्ये होतात काय? – बी.व्ही. जोंधळे

सध्याचे राज्यकर्ते बेकारी, महागाई, गरिबी, आरोग्य, शिक्षण, दलितांवरील-महिलांवरील अत्याचार या ज्वलंत विषयांवर सहसा बोलतच नाहीत. त्यांचा सारा भर एकमेकांची शिंदळकी…

लोकशाहीत बोलणे थांबवून कसे चालेल बाबा? – जयदेव डोळे

लोकसभेत काँग्रेस नेत्यांचे मायक्रोफोन बंद केले जातात. राहुल गांधी यांनी आपला हा अनुभव ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान सांगितला. संसदेच्या चालू हिवाळी…

न्यायाधीश नियुक्तीमधील आरक्षण आणि संसदेतील प्रवास – कमलेश गायकवाड

सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांत न्यायाधीश नियुक्तीमध्ये आरक्षण असावे अशी मागणी होत आहे. ही मागणी 2000 नंतर होत आहे. सर्वोच्च…

‘भारत जोडो’ यात्रेमुळे काँग्रेसला काय मिळणार? – विचक्षण बोधे

भारत जोडो यात्रेने लोकांना काय दिले आणि काँग्रेस पक्षाला या यात्रेचा लाभ मिळाला का किंवा मिळेल का? या यात्रेने लोकांना…