लेख

काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह : एका ऐतिहासिक सत्याचे अधोरेखन- डॉ. अनमोल शेंडे

आजही आंबेडकरवादी समाजाच्या हक्कांकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष केले जाते. दिवसेंदिवस जातीधर्माच्या अस्मिता टोकदार होताना दिसतात. जातीधर्माच्या नावावर अनेक पातळ्यांवरून शोषण केले…

राहुल गांधींचे काँग्रेसवर पुन्हा अधिपत्य! – विचक्षण बोधे

भारत जोडो यात्रेपूर्वीची राहुल गांधींची भाषणे आणि आताचे त्यांचे बोलणे यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक जाणवेल. भारत जोडो यात्रेमध्ये राज्या-राज्यांतील नेते सहभागी…

मराठी भाषा धोरणाविनाच मराठी राज्य किती काळ चालवणार? – डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी

कोणत्याही धोरणाविना राज्य चालवणे हेच जणू राज्यकर्त्या वर्गाचे धोरण झालेले आहे. त्याला कोणत्याही पक्षांची सरकारे निदान महाराष्ट्रात तरी अपवाद ठरलेली…

अनुचित निर्णयांची मालिका चालूच! – अनंत बागाईतकर

निवडणूक आयोग ही एक प्रमुख घटनात्मक संस्था आहे आणि त्यामुळेच तिचे कामकाज हे निःपक्ष, न्याय व कायदेसुसंगत अपेक्षित असते. मात्र…

कृषी क्षेत्राच्या (शेतीच्या) आत्मनिर्भरतेचा वेध  – डॉ. सोमिनाथ घोळवे

देशातील जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त कुटुंबांची उपजीविका भागवणारे साधन म्हणून कृषी क्षेत्राकडे पाहिले जाते. त्यामुळे सद्यस्थितीमध्ये तरी कृषी क्षेत्राला (शेतीला) कमी…

मानवी हक्कांचा प्राचीन इतिहास – नागार्जुन वाडेकर

मानवी हक्क ही संकल्पना काही एका दिवसात अवतरलेली नसून अनेक वर्षांच्या कालखंडात विकसित झालेली आहे. विविध देशांत उदयास आलेल्या संस्कृती,…

उत्क्रांती : एक निखळ वास्तव – प्रा. जयप्रकाश म्हात्रे

सांप्रतकाळी प्रागतिक विचारांची व विज्ञानाची चाके उलटी फिरवण्याचा उद्योग शासनाच्या आशीर्वादाने होताना दिसत आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे डॉ. अरुण…

विद्रोह – बी.जी. वाघ

सत्य म्हणजे रस्ता निवडीचे स्वातंत्र्य. दिशा जाणिवा, सद्सद्विवेकाचे स्वातंत्र्य. घटनेने आपल्याला ते दिले आहे; परंतु त्यामागे लोकचळवळींचा, विचारवंतांचा, क्रांती-प्रतिक्रांतीचा शेकडो…

नमस्कार, मैं रविश कुमार…- प्रा. अर्जुन अ. पगारे

 माझ्या या प्रवासात मी खुर्चीवर बसलेल्या अनेकांना स्वतःच अस्तित्व गमावताना पाहिलं, तुम्हीदेखील पाहिलं असेल. अनेक संस्थांना उद्ध्वस्त होताना पाहिलं. द्वेषाच्या…

वादांमुळं गाजलं मुस्लिम मराठी साहित्य संमेलन – कलीम अजीम

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी वर्तमान राजकारणावर भाष्य करताना म्हटलं, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला…