सबलांनी दुर्बलांना चेपावे-दडपावे ही आपली समाज व्यवस्था आहे. म्हणून मग बहुसंख्याक दलित-वंचितांना दडपतात. धार्मिक बहुसंख्याक धार्मिक अल्पसंख्याकांवर दहशत बसवितात, श्रीमंत…
बाबासाहेबांच्या विचारस्पर्शामुळे जीवनाला प्रेरणा मिळाली, मरगळ दूर गेली. विचार कसा करावा याचे मार्गदर्शन घडले. नवे जग मिळाले. बाबासाहेब अभ्यासल्यामुळे ज्ञानकक्षा…
आज तरतूद असूनही धरण-प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्यांचा लाभ होत नाही.खास विभाग उघडून त्याच्याकडे हे कार्य सोपवण्याची बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना आज राबण्याचा विचार…