मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय आता गांभीर्याकडून सवंग आरोप-प्रत्यारोपाच्या वळणाने जात आहे, ही बाब तशी खेदजनक म्हटली पाहिजे. आरक्षणवाद्यांची सरसकट मराठ्यांना…
- peoples_nwp
- December 30, 2023
- admin
- October 26, 2023
शेतकरी आत्महत्या : सरकारच्या नाकर्तेपणाचे बळी
महाराष्ट्रात गेल्या नऊ महिन्यात शेतकर्यांनी आत्महत्या केल्याची जी आकडेवारी समोर आली आहे. ती महाराष्ट्राला जशी एक लांच्छन आहे; तशीच ती…
- admin
- October 14, 2023
संविधाननिष्ठांनी एकत्र यावे- बी.व्ही. जोंधळे
देशभरातील दलित समाजावर होणार्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर दि. 9 जुलै 1972 रोजी नामदेव ढसाळ, ज.वि. पवार आदींनी शेकडो दलित तरुणांच्या उपस्थितीत…
- admin
- September 15, 2023
मुक्ती संग्रामातील दलित चळवळीचे योगदान- बी.व्ही. जोंधळे
हैदराबाद संस्थानात जुलमी, पिसाट व धर्मांध निजामी सत्तेविरुद्ध स्टेट काँग्रेस, आर्य समाज, कम्युनिस्ट, समाजवादी गट यांनी जसा लढा पुकारला होता;…
- admin
- August 24, 2023
संविधान बदलाचे षड्यंत्र!- बी.व्ही. जोंधळे
हिंदुत्ववादी परिवाराकडून संविधान बदलण्याचे प्रयत्न अधूनमधून होत असतात हे काही आता लपून राहिलेले नाही. उदा. केंद्रात अटलबिहारी वाजपेयींचे सरकार जेव्हा…
- admin
- August 2, 2023
सरकारने भिडेंना त्यांची जागा दाखवून द्यावी!
मनोहर ऊर्फ संभाजी भिडे नावाचा एक विकृत माणूस गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात वळवळत आहे. बेछूट, बेलगाम, निंदाव्यंजक, बदनामीकारक विधाने करणे,…
- admin
- July 27, 2023
सच्चा आंबेडकरानुयायी : एल.आर. बाली
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सच्चे अनुयायी एल.आर. बाली यांचे नुकतेच निधन झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर व त्यांच्या कृतीशील कार्यावर बालींची…
- admin
- July 21, 2023
आशीर्वादाची थोतांडगिरी कशासाठी?- बी.व्ही. जोंधळे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील गोंधळ अजूनही काही केल्यास थांबावयास तयार नाही, असे दिसते. आधी शरद पवार यांनी भाकरी फिरविण्याची भाषा केली.…
- admin
- July 5, 2023
बळी तो कान पिळी – बी.व्ही. जोंधळे
सबलांनी दुर्बलांना चेपावे-दडपावे ही आपली समाज व्यवस्था आहे. म्हणून मग बहुसंख्याक दलित-वंचितांना दडपतात. धार्मिक बहुसंख्याक धार्मिक अल्पसंख्याकांवर दहशत बसवितात, श्रीमंत…
- admin
- July 3, 2023
राजर्षी शाहू महाराज : मोठ्या दिलाचे राजे – बी.व्ही. जोंधळे
राजर्षी शाहू महाराज हे काळाच्या किती तरी पुढे होते. भारतीय संसदेने 1955 साली राज्य घटनेच्या 17 व्या कलमान्वये अस्पृश्यता नष्ट…